असे म्हणतात कि ज्यावेळी जँकसन, प्लेगच्या साथीचे कारण पुढे करून पुण्यात अत्याचार करत होता तेव्हा लोकमान्य टिळक पुण्यात नव्हते. ते परत आल्यावर त्यांनी एकच प्रश्न केला – “जँकसन अजून जिवंत कसा?” त्यानंतर चापेकर बंधूंनी जँकसनचा वध केला.
2G, आदर्श, कॉमनवेल्थ गेम्स, वाढती महागाई , सगळीकडे बोकाळेला भ्रष्टाचार आणि सतत होणारे बॉम्बस्फोट ह्या पार्श्वभूमीवर हाच प्रश्न थोडा बदलून विचारावासा वाटतो – “हे UPA सरकार अजून सत्तेवर कसे?”
दोन मिनिटे डोळे मिटून विचार करा आणि पुढच्या निवडणुकीत मतदानाला बाहेर पडा.
No comments:
Post a Comment